अंबानी गडकरींना म्हणाले की, रस्ता बांधण्याची सरकारची औकाद आहे काय?
सोशल मीडियावर व्हायरल होतोय गडकरी व अंबानींचा तो किस्सा व्हायरल ! News published by News24tas मुंबई:- वर्ष होते 1995 तरुण नितीन गडकरी यांना महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री करण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तयार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यावेळी धीरूभाई अंबानी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे उद्योगपती होते. शिवसेनाप्रमुख … Continue reading अंबानी गडकरींना म्हणाले की, रस्ता बांधण्याची सरकारची औकाद आहे काय?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed