देशात पहिल्यांदाच होणार जातनिहाय जनगणना !

देशात पहिल्यांदाच होणार जातनिहाय जनगणना !

तब्बल १३ वर्षानंतर होणार देशात जनगणना. News published by News24tas दिल्ली:– केंद्र सरकारने देशात जनगणना करण्याची घोषणा केली असून देशात पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना होणार आहे.यापूर्वी देशात पहिली जनगणना ही १८७२ साली गव्हर्नर जनरल लॉर्ड मेयो यांच्या कार्यकाळात झाली होती.त्यानंतर स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा १९५१ साली जनगणना करण्यास सुरुवात झाली व दर दहा वर्षांनी जनगणना २०११ पर्यंत…

लवकरच जालना शहरात भगवान परशुराम यांचा पुतळा उभारू – आ.अर्जुन खोतकर.

लवकरच जालना शहरात भगवान परशुराम यांचा पुतळा उभारू – आ.अर्जुन खोतकर.

भगवान परशुराम जयंती निमित्त शुभेच्छा देत आ.अर्जुन खोतकर यांचे आश्वासन. News published by News24tas जालना:– दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील भगवान परशुराम जयंती जालना शहरात मोठ्या उत्साहाने व आनंदमय वातावरणात साजरी झाली असून अनेक परशुराम भक्तांनी यावेळी निघालेल्या शोभा यात्रेत सहभाग घेऊन जयंती उत्साहात साजरी केली.सदरील शोभायात्रेत जालना विधानसभेचे आमदार अर्जुन खोतकर हे देखील सहभागी…