सायरन भारतात वाजले आणि हल्ला पाकिस्तानात झाला.

सायरन भारतात वाजले आणि हल्ला पाकिस्तानात झाला.

भारतीय सैन्याने रात्री १:४४ मिनिटांच्या सुमारास केला पाकिस्तानवर हल्ला. News published by News24tas दिली:- काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या काही दहशतवाद्यांनी भारतातील काश्मीर येथे फिरायला गेलेल्या भारतीय नागरीकांना त्यांचा धर्म विचारून त्यांचा जीव घेतला. व या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ नागरिकांचा हकनाक बळी यात गेला. त्यानंतर सर्वत्रच भारताने पाकिस्तानवर हल्ला करावी अशी मागणी जोर धरु लागली होती…

जालन्यात भटक्या कुत्र्यांमुळे चिमुकलीचा मृत्यू.

जालन्यात भटक्या कुत्र्यांमुळे चिमुकलीचा मृत्यू.

गांधी नगर परिसरात राहणाऱ्या पाटोळे कुटुंबावर पालिकेच्या हलगर्जीपणामुळे दुःखाचा डोंगर कोसळला. News published by News24tas जालना:– शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच चालली असून पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.आज सकाळी गांधीनगर भागातील एका चिमुकलीचा कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात हकनाक बळी गेला आहे. परिसरात वाढलेली घाण व कचरा यामुळे अनेक भटक्या कुत्र्यांचा…