सायरन भारतात वाजले आणि हल्ला पाकिस्तानात झाला.
भारतीय सैन्याने रात्री १:४४ मिनिटांच्या सुमारास केला पाकिस्तानवर हल्ला. News published by News24tas दिली:- काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या काही दहशतवाद्यांनी भारतातील काश्मीर येथे फिरायला गेलेल्या भारतीय नागरीकांना त्यांचा धर्म विचारून त्यांचा जीव घेतला. व या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ नागरिकांचा हकनाक बळी यात गेला. त्यानंतर सर्वत्रच भारताने पाकिस्तानवर हल्ला करावी अशी मागणी जोर धरु लागली होती…