जालन्यात भटक्या कुत्र्यांमुळे चिमुकलीचा मृत्यू.
गांधी नगर परिसरात राहणाऱ्या पाटोळे कुटुंबावर पालिकेच्या हलगर्जीपणामुळे दुःखाचा डोंगर कोसळला. News published by News24tas जालना:– शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच चालली असून पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.आज सकाळी गांधीनगर भागातील एका चिमुकलीचा कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात हकनाक बळी गेला आहे. परिसरात वाढलेली घाण व कचरा यामुळे अनेक भटक्या कुत्र्यांचा … Continue reading जालन्यात भटक्या कुत्र्यांमुळे चिमुकलीचा मृत्यू.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed