फायनान्स कंपन्यांच्या त्रासाला नागरिक त्रस्त! मनसे आक्रमक.

फायनान्स कंपन्या कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता कामे करतात -मनसे. News published by News24tas जालना:– दिवसेंदिवस लोकांच्या गरजा ज्या प्रकारे वाढत चालल्या आहेत त्या प्रकारे त्यांना अनेक कंपन्या आर्थिक सहाय्य करून गरजेच्या वस्तू देखील सहज पद्धतीने उपलब्ध करून देतात. व अनेक लोक देखील विविध कंपन्याच्या फायनान्स च्या सुविधेचा लाभ घेत अनेक वस्तू खरेदी देखील … Continue reading फायनान्स कंपन्यांच्या त्रासाला नागरिक त्रस्त! मनसे आक्रमक.