आज ४ फेब्रुवारी ‘गड आला पण सिंह गेला’
|

आज ४ फेब्रुवारी ‘गड आला पण सिंह गेला’

आज ४ फेब्रुवारी आजच्याच  दिवशी १६७० ला ‘गड आला पण सिंह गेला’ News published by News24tas तानाजी मालुसरे हे मराठा साम्राज्याचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि साहसी नायक होते. त्यांचे जीवन आणि कार्य आजही आपल्या इतिहासात उजळून दिसते. शौर्य, कर्तव्य, निष्ठा आणि स्वधर्मासाठी त्यांच्या दिलेल्या योगदानामुळे त्यांना एक अमिट स्थान मिळाले आहे. त्यांच्या जीवनाची गाथा समजून…

मनसेची पालिकेची मोर्चा बांधणी सुरू मोठे फेरबदल सुरू!

मनसेची पालिकेची मोर्चा बांधणी सुरू मोठे फेरबदल सुरू!

पालिका निवडणुकीपुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होणार मोठे फेरबदल? News published by News24tas पुणे:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभेत झालेला दारूण पराभव बाजूला सरत मनसेने आता पुन्हा धूळ झटकून पालिका निवडणूकीत मोठ्या ताकतीने उतरायचे ठरवले असेच दिसत आहे त्यामुळे आगामी काळात पक्षात मोठे फेरबदल होणार का ? पूर्ण पदे बरखास्त करून पुन्हा एकदा पक्ष बांधणी केली जाणार…

भोंग्यामुळे पुन्हा राज्यात वातावरण तापणार?
|

भोंग्यामुळे पुन्हा राज्यात वातावरण तापणार?

भोंग्यामुळे पुन्हा राज्यात वातावरण तापणार? आमदार शिंदेसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. news published by news24tas सांगली:-अनधिकृत भोंग्यमुळे राज्यात पुन्हा वातावरण तापणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला असून त्याला कारण देखील तसेच आहे.सांगलीचे माजी आमदार शिंदेंनी व अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत सोमवारी निदर्शने सांगली सह संपूर्ण राज्यात निदर्शने करणार असल्याचे म्हणले आहे. भोंग्यावर काय…

जालना:-जालन्यात तब्बल ११ हजार बांगलादेशी घुसखोर.

जालना:-जालन्यात तब्बल ११ हजार बांगलादेशी घुसखोर.

जालन्यात तब्बल ११ हजार बांगलादेशी खुसखोर किरीट सोमय्या यांचा खळबळजनक दावा. news published by news24tas जालना :-देशातील विविध भागात बांगलादेशातील रोहिंगे यांनी घुसखोरी केली असून महाराष्ट्रात दोन लाखांहून अधिक बांगलादेशी घुसखोर आलेले आहेत. राज्यातील टॉप टेन ठिकाणांमध्ये यादीत जालना जिल्हयातील भोकरदन तालूक्याचा समावेश असून जालना जिल्ह्यात ११ हजार ४९१ बांगलादेशी घुसखोर असल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे…