राज ठाकरेंच्या मनसेने कानाखाली काढलेल्या आवाजाचे पडसाद संसदेत उमटले .
हिंदी भाषिकांना संरक्षण देण्याची खासदार वर्मा यांची मागणी. news published by news24tas मुंबई:-राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत अनेक विषयांवर भाष्य केले पण त्यात दोन मुख्य मुद्दे होते ते म्हणजे औरागजेबाची कबर आणि दुसरा म्हणजे मराठी भाषा. मराठी भाषेत बोल म्हणण्यावर नहीं आती म्हणण्याच्या कानाखाली बसणारच असे राज ठाकरे म्हणाले आणि मनसे कार्यकर्ते कामाला लागले. सभेनंतर…