सरकारने आधी विचार केला असता तर माघार घ्यायची वेळ आली नसती -राज ठाकरे

सरकारने आधी विचार केला असता तर माघार घ्यायची वेळ आली नसती -राज ठाकरे

अखेर राज्य सरकारकडून भाषा सक्तीचा निर्णय मागे. News published by News24tas मुंबई:– पहिली ते पाचवी वर्गाच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने ५ ते ६ दिवसा अगोदर घेतला व आज तोच निर्णय सरकारने मागे देखील घेतला असून यावरून आता राज ठाकरेंनी सरकारला पुन्हा एकदा सुनावल्याचे पहायला मिळाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच हा निर्णय मागे…

मराठीच्या मुद्द्यावरून आयुक्ताची गाडी फोडण्याचा मनसेचा इशारा.

मराठीच्या मुद्द्यावरून आयुक्ताची गाडी फोडण्याचा मनसेचा इशारा.

मराठी माणसाला गृहीत धरू नये रवी राऊत यांचा पालिकेला इशारा.४ दिवसात बदल करा अन्यथा गाड्या फोडू. – राऊत. News published by News24tas जालना:- राज्य शासनाने पहिली ते पाचवी पर्यंत मराठी सक्ती करण्याचा निर्णय घेतल्यापासून राज्यात पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेट घेतांना दिसत आहे. मनसेने अनेक ठिकाणी आंदोलन करून या हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध…