आ.अर्जुन खोतकर शब्द पाळणार ? जालनेकरांना मिळणार मोठे गिफ्ट!
|

आ.अर्जुन खोतकर शब्द पाळणार ? जालनेकरांना मिळणार मोठे गिफ्ट!

निवडणुकीत दिलेले आश्वासन दिवाळीपर्यंत पूर्ण करणार – आमदार अर्जुन खोतकर. News published by News24tas जालना:– अनेक नेते मंडळी जनतेला अनेक वर्षांपासून विविध आश्वासने देतात. जनता जनार्दन देखील नेत्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांना मतदान करते व नंतर दिलेले आश्वासन काही नेत्यांकडून पूर्ण होते तर काहींकडून ते आश्वासन धुळीस मिळते. सध्या जालन्यात देखील अशाच एक आश्वासनाची…

नागपुरात तब्बल २००० पाकिस्तानी आढळले! कठोर कारवाईचे सरकारचे आदेश.
|

नागपुरात तब्बल २००० पाकिस्तानी आढळले! कठोर कारवाईचे सरकारचे आदेश.

तत्काळ देश सोडण्याच्या पाकिस्तानी नागरिकांना सरकारच्या सूचना. News published by News24tas मुंबई:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या आदेशानंतर देशासह महाराष्ट्रातील सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली असून यंत्रणेने महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी काढली असून त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात तब्बल ५०२३ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे तर एकट्या नागपुरात…

मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत शोधले संशयित !काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते अलर्ट!

मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत शोधले संशयित !काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते अलर्ट!

मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी काढले शोधून. News published by News24tas मुंबई:- काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ निष्पाप जणांचा बळी गेला असून यामुळे सर्व देशभरात पाकिस्तानाविषयी मोठा रोष निर्माण झालेला आहे व लवकरात लवकर सरकारने पाकिस्तान व दहशतवाद पसरवणाऱ्यांवर कडक पाऊल उचलून कारवाई करावी अशी सर्वच भारतीयांची इच्छा आहे. सरकार देखील त्याच दिशेने…

भक्तांना होणाऱ्या गैरसोईकडे कोण लक्ष देणार?

भक्तांना होणाऱ्या गैरसोईकडे कोण लक्ष देणार?

श्रद्धेच्या भावनेने देवाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना सोई सुविधा मिळणार की नाही? News published by News24tas पंढरपूर:– भक्तांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्रात लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असून ऐन कडक उन्हाळ्यात भक्तांची मोठी गैरसोय होत आहे व याकडे प्रशासनासह मंदिर समितीचे देखील दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे. मंदिर परिसरात…

नागरिकांच्या हितासाठी आयुक्तांकडे वेळ नाही का? – मनसे.

नागरिकांच्या हितासाठी आयुक्तांकडे वेळ नाही का? – मनसे.

जालना महानगर पालिकेत निवेदन देताना मनसे कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची. News published by News24tas जालना:- जालना शहरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत असून महानगर पालिकेचे याकडे सर्रासपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. शहरात अनेक चौकात,उघड्या जागेवर व मैदानात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढत असून यामुळे शहरात रोगराई देखील पसरत आहे व अनेक मुके जनावरे देखील या घाणीत…