एकनाथ शिंदेंचा त्या १०७ पाकिस्तानी लोकांना ठोकण्याचा इशारा.
महाराष्ट्रात पाकिस्तानातून आलेली एकूण १०७ लोकं बेपत्ता! – शिंदे. News published by News24tas बुलढाणा:- काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान विषयी संतापाची लाट पसरलेली आहे. व सरकारने देखील ऍक्शन घेत भारतात असलेली पाकिस्तानी लोकांना तत्काळ देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात देखील एकूण ५०२३ नागरिक वास्तव्यास होते व त्यातील १०७ लोक हे नॉट…