विद्यापीठाचा भोंगळ कारभाराने विद्यार्थी त्रस्त! गाऱ्हाणे ऐकायला एकही अधिकारी नाही
विद्यापीठात कुलगुरूंना भेटणे झाले कठीण. News published by News24tas जालना:– गेल्या अनेक दिवसांपासून कुठल्या ना कुठल्या कारणामुळे विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर येत असून यामुळे अनेक विद्यार्थी त्रस्त आहे. व सदरील विषयांवर गाऱ्हाणी मांडायला विद्यार्थी गेले असता कुलगुरू मीटिंग मध्ये व्यस्त असल्याचे कारण देत एकही अधिकारी तिथे भेट देण्यासाठी उपलब्ध नसल्याचे विद्यार्थी व विद्यार्थी नेत्यांनी दिलेल्या…