ट्रेंडिंग

JALNA/जालन्यात पाण्याचा प्रश्न नेमका सोडवला कोणी ?

जालन्यात विद्यमान व माजी आमदारात रंगले श्रेयवादाचे युद्ध! (JALNA) news published by news24tas jalna/जालना:– जालना शहरातील अत्यंत मोठी समस्या म्हणजे पाणी. गेली अनेक वर्षे जालना शहरात कधी १५ दिवस तर कधी ८ दिवसा आड नळाला पाणी येते. आणि हीच समस्या सोडवण्याची ग्वाही झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमदेवार व आत्ताचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जनतेला दिला

Read More »

आ.अर्जुन खोतकर शब्द पाळणार ? जालनेकरांना मिळणार मोठे गिफ्ट!

निवडणुकीत दिलेले आश्वासन दिवाळीपर्यंत पूर्ण करणार – आमदार अर्जुन खोतकर. News published by News24tas जालना:– अनेक नेते मंडळी जनतेला अनेक वर्षांपासून विविध आश्वासने देतात. जनता जनार्दन देखील नेत्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांना मतदान करते व नंतर दिलेले आश्वासन काही नेत्यांकडून पूर्ण होते तर काहींकडून ते आश्वासन धुळीस मिळते. सध्या जालन्यात देखील अशाच एक आश्वासनाची

Read More »

नागपुरात तब्बल २००० पाकिस्तानी आढळले! कठोर कारवाईचे सरकारचे आदेश.

तत्काळ देश सोडण्याच्या पाकिस्तानी नागरिकांना सरकारच्या सूचना. News published by News24tas मुंबई:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या आदेशानंतर देशासह महाराष्ट्रातील सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली असून यंत्रणेने महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी काढली असून त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात तब्बल ५०२३ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे तर एकट्या नागपुरात

Read More »

नागरिकांच्या आरोग्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी घेतल्या नदी पात्रात उड्या!

नदी प्रदूषण मुक्ती साठी मनसेचे अनोखे आंदोलन . News published by News24tas नाशिक:- राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात कुंभ मेळाव्यावरून केलेल्या भाष्या नंतर राज ठाकरेंवर अनेकांनी या वक्तव्यामुळे टीका देखील केली परंतु त्यांच्या त्याच विधानामुळे देशभरातील प्रदूषित नद्यांचा मुद्दा चर्चेत आला होता. व अनेक दशकांपासून इतके कोटी रुपये खर्च होऊन देखील देशातील व महाराष्ट्रातील नद्या

Read More »

मनसेकडून बोर्ड लावण्या संदर्भात हालचाली सुरू.

राज ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलेला बोर्ड लावण्यात यावा. News published by News24tas मुंबई:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात अनेक विषयांना हात घालत भाष्य केले आहे व राज्य सरकारला देखील काही महत्वपूर्ण सूचना त्यांनी केल्या. यावेळी राज ठाकरेंनी भाषणात बोलताना औरंगजेबाच्या कबरीवरून जे काही राज्यात चालू आहे त्यावर देखील भाष्य

Read More »

आम्ही ते काम स्वखर्चातून करू! अन्यथा ते मार खातील- जाधव.

राज ठाकरेंचा आदेश आणि ठाण्यातून आंदोलनाला सुरुवात. News published by News24tas ठाणे:-गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मनसेचा पाडवा मेळावा पार पडला व राज ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडाडली. राज ठाकरेंनी या सभेत अनेक महत्वाच्या मुद्यावर भाष्य करत सरकारवर आपली तोफ डागली. व त्याचबरोबर मराठी भाषेबाबत देखील अनेक महत्वपूर्ण सूचना कार्यकर्त्यांना त्यांनी केल्या.यावेळी बोलताना राज ठाकरे

Read More »

महानगरपालिकेने जाहीर केली दंडाची नियमावली पण सुविधांचे काय?

सुविधा अभावी जालन्यातील नागरीक त्रस्त असताना दंडाची नियमावली कशासाठी? News published by News24tas जालना:- अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर २ वर्षा अगोदर जालना नगर पालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले परंतु हवा तसा विकास अद्याप देखील जालना शहरात झालेला नाही. त्यामुळे अनेक नागरिक त्रस्त असल्याचे दिसून येते. शहरात विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे जश्यास तशीच

Read More »

जालन्यात गुन्हे शाखेच्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त.

जालन्यात होळीसाठी विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई. News published by News24tas जालना:– शहरात रात्री उशिरा विनापरवाना देशी दारूशी वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. तब्बल ६,६१,२८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी दोघांविरुद्ध कारवाई केली असून पुढील तपास चालू आहे. रात्री उशिरा जालना शहरात पेट्रोलिंग करतेवेळी पोलिसांची कारवाई. जिल्हयात अवैध धंदयावर कार्यवाही करणे बाबत मा.

Read More »

मेलेला मराठा’ विरुद्ध ‘मारणारे वंजारी’ अशी कळ ठरवून लावली जात आहे -माने.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हायरल झालेले फोटो बघून किरण मानेंची प्रतिक्रीया. News published by News24tas महाराष्ट्र:- मागील अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून कालच अचानक सोशल मीडियावर हत्या करतांनाचे फोटो व्हायरल झाले व सकाळी धनंजय मुंढे यांनी देखील राजीनामा दिला.या सर्व घटना कारणावर प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी पोस्ट करत भाष्य केले

Read More »

आम्ही तोंड उघडले तर उद्धव ठाकरेंना देश सोडवा लागेल- कदम

रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल देश सोडवा लागेल म्हणत केले गंभीर आरोप. news published by news24tas कोकण :- शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गट हा वाद आता महाराष्ट्राला काही नवीन राहिलेला नाही परंतु या वादातून जे नवनवीन आरोप दोन्ही पक्ष एकमेकांवर करतात ते मात्र दिवसेंदिवस गंभीर होतांना आता दिसत आहे व आगामी महानगर पालिका

Read More »