महाराष्ट्र

राज ठाकरेंची मोर्चातून माघार! ६ तारखेला मोर्चा होणार नाही?

  राज ठाकरे यांनी मोर्चा संदर्भात दिली नवीन माहिती. News published by News24tas मुंबई:– राज्य सरकारने केलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यभरात सरकार विरुद्ध लोकांच्या मनात तीव्र संताप असताना या संतापला वाचा फोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व राज ठाकरे यांनी तीव्र विरोध केला असून यासाठी वेगवेगळी आंदोलने देखील राज्य भर केली. कुठे राज्य सरकारच्या जी. आर.

Read More »

शिवतीर्थावर येऊ नका म्हणत राज ठाकरेंनी दिला आदेश.

  पत्राद्वारे राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन! News published by News24tas मुंबई:- सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे नावाची जोरदार चर्चा चालू असताना राज ठाकरे यांचे एक पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. येत्या १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस असून त्या दिवशी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणले आहे की,कृपया वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही शिवतीर्थावर

Read More »

आदेश लवकर जारी करा अन्यथा…! – राज ठाकरेंनी दिला सरकारला इशारा.

आपण देखील मराठी आहात,आपण इतर राज्यातील राज्यकर्त्यांसारखे कधी वागणार?- ठाकरे. News published by News24tas मुंबई:– अनेक दिवसांपासून राज्यात हिंदू सक्तीचा प्रयत्न सरकारकडून चालु होता परंतु शालेय शिक्षणात हिंदीची सक्ती कशाला हवी आहे असा प्रश्न विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारला धारेवर धरले व कोणत्याही परिस्थितीत हिंदीची सक्ती होणार नाही असे म्हणले त्यानंतर सरकारने देखील हिंदीची सक्ती

Read More »

हिंदी आमची लाडकी बहीण सरनाईकांचे वादग्रस्त वक्तव्य! शिवसेना मनसे आक्रमक.

प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा! News published by News24tas मुंबई:- गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मुद्यावरून मराठी विरुद्ध हिंदी असा वाद चालू असल्याचे पहिला मिळाले होते. महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीचे देखील बोलले जात होते व त्यावरून जेव्हा राजकारण तापलं त्यानंतर सरकारने सदरील सक्ती मागे घेतली त्यामुळे मराठी विरुद्ध हिंदी वाद कुठे तरी

Read More »

मनसे – शिवसेना अखेर एकत्र आलीच.

6मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांची देखील उपस्थिती! News published by News24tas कल्याण:– महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही पक्ष व दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांचे अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक राहिलेले पक्ष परंतु प्रत्येक निवडणुकीत या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी सर्वच कार्यकर्त्याची इच्छा असते परंतु कित्येक वर्षांच्या प्रयत्नांनी देखील हे

Read More »

राज्यात तिसरी आघाडी उदयास येण्याची शक्यता!

तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून ठाकरे बंधूंना एकत्र करण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न चालू? News published by News24tas मुंबई:- गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे राजकारण ज्या प्रकारे चालू आहे ते पाहता आता ज्या प्रकारची माहिती समोर येत आहे ती नाकारता येणे शक्य नाही. कारण एके काळी राजकीय विरोधक असलेली काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करू

Read More »

अंबानी गडकरींना म्हणाले की, रस्ता बांधण्याची सरकारची औकाद आहे काय?

सोशल मीडियावर व्हायरल होतोय गडकरी व अंबानींचा तो किस्सा व्हायरल ! News published by News24tas मुंबई:- वर्ष होते 1995 तरुण नितीन गडकरी यांना महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री करण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तयार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यावेळी धीरूभाई अंबानी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे उद्योगपती होते. शिवसेनाप्रमुख

Read More »

२००० रुपयांचे मिळतील १२००० रुपये तेही अवघ्या काही तासात !

 लवकरात लवकर पैसे कमावण्याचा नवीन मार्ग ! News published by News24tas महाराष्ट्र:- आज काल सर्वांनाच लवकरात लवकर पैसे कमवायचे आहेत व आपल्या गरजेच्या वस्तू त्यातून सहजरित्या मिळवायच्या देखील आहेत. व त्यामुळे आपली तरुण पिढी उत्पन्नाचे वेगळेगळे मार्ग शोधत असून काही लोक शेअर मार्केट मधून पैसे कमवतात तर काही उद्योग धंद्यातून तर काही लोक लोकांचे बघून

Read More »

जुना जालना भागातील अघोषित लोडशेडींगमुळे मनसे आक्रमक!

 तात्काळ कारवाई करा अन्यथा अधिकाऱ्यांना अंधारात बसवू -मनसे. News published by News24tas जालना:- मागील काही दिवसांपासून जालन्यातील जुना जालना भागातील मोती बाग परिसर,संजय नगर, शिवनगर, कांचन नगर, नूतन वसाहत, समर्थ नगर,शंकर नगर, कचेरी रोड या भागात महावितरणतर्फे एक प्रकारची अघोषित लोडशेडींगच चालू असल्याने जुना जालना भागातील नागरिक या कारणामुळे त्रस्त झाले आहेत. कोणतीही पूर्व सूचना

Read More »

महावितरण कार्यालय गाठत अधीक्षक अभियंत्यावर प्रश्नाचा भडिमार!

विजेच्या प्रश्नावर आ. अर्जुन खोतकर आक्रमक. News published by News24tas जालना:-शहरासह ग्रामीण भागात विजेची समस्या गंभीर बनली असून, या संदर्भात असंख्य नागरिकांच्या तक्रारी आमदार खोतकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन आमदार खोतकर यांनी सोमवारी थेट महावितरण कार्यालय गाठत अधीक्षक अभियंत्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. अधिकाऱ्यांना धारेवर धरत जालना शहरासह जिल्हाभरातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत

Read More »