महाराष्ट्र

विद्यापीठाचा भोंगळ कारभाराने विद्यार्थी त्रस्त! गाऱ्हाणे ऐकायला एकही अधिकारी नाही

विद्यापीठात कुलगुरूंना भेटणे झाले कठीण. News published by News24tas जालना:– गेल्या अनेक दिवसांपासून कुठल्या ना कुठल्या कारणामुळे विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर येत असून यामुळे अनेक विद्यार्थी त्रस्त आहे. व सदरील विषयांवर गाऱ्हाणी मांडायला विद्यार्थी गेले असता कुलगुरू मीटिंग मध्ये व्यस्त असल्याचे कारण देत एकही अधिकारी तिथे भेट देण्यासाठी उपलब्ध नसल्याचे विद्यार्थी व विद्यार्थी नेत्यांनी दिलेल्या

Read More »

राजकीय पार्श्वभूमीवर असलेल्या हुंडाबळी प्रकरणाची चर्चा,मात्र गरोदर पूजाला न्याय अजूनही का नाही? 

पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, महिनाभरानंतरही कारवाई शून्य ! News published by News24tas पुणे:– सासरच्या छळास कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे विवाहितेने आत्महत्या केली. राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे, परंतु वैष्णवीप्रमाणे पुण्यातील हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मूळ परभणी जिल्ह्यातील पूजा गजानन निर्वळ या २२ वर्षीय विवाहितेने स्पाइन सिटी, महाळुंगे येथे २७

Read More »

कोकणात मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता.मनसे नेत्याला शिवसेनेत येण्याची ऑफर.

अचानकपणे त्या नियुक्त्या थांबवण्याचे कारण आले समोर ! News published by News24tas कोकण:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रत्नागिरी येथील झालेल्या उपजिल्हाध्यक्ष (राजापुर विधानसभा) उपजिल्हाध्यक्ष (रत्नागिरी विधानसभा),तालुका अध्यक्ष (रत्नागिरी) शहर अध्यक्ष (रत्नागिरी),तालुका अध्यक्ष (चिपळूण),शहर अध्यक्ष (चिपळूण) च्या नियुक्त्या तत्काळ थांबवण्याचे आदेश पक्षाने जारी केले परंतु असे अचकपणे केलेल्या पदनियुक्त्या का थांबवल्या यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असताना पदनियुक्त्या थांबवण्याचे

Read More »

फायनान्स कंपन्यांच्या त्रासाला नागरिक त्रस्त! मनसे आक्रमक.

फायनान्स कंपन्या कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता कामे करतात -मनसे. News published by News24tas जालना:– दिवसेंदिवस लोकांच्या गरजा ज्या प्रकारे वाढत चालल्या आहेत त्या प्रकारे त्यांना अनेक कंपन्या आर्थिक सहाय्य करून गरजेच्या वस्तू देखील सहज पद्धतीने उपलब्ध करून देतात. व अनेक लोक देखील विविध कंपन्याच्या फायनान्स च्या सुविधेचा लाभ घेत अनेक वस्तू खरेदी देखील

Read More »

फोन उचलायचे नसतात तर नंबर देतात तरी कशाला?

पावसाचे दोन थेंबे आणि विजेचा लपंडाव! जालन्याचे नागरिक त्रस्त. News published by News24tas जालना:- शहरात गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण व थोडा फार पाऊस पडत आहे. त्यामुळे गरमीला वैतागलेले नागरिक थोडे फार खुश झाले परंतु या त्यांच्या आनंदावर नेहमीप्रमाणे महावितरणाने विरजण टाकले. पाऊसाचे दोन थेंबे पडली नाही की जालन्यात अनेक ठिकाणी लाईट कट होते व

Read More »

काम झाले की बाजूला करणारा माणूस म्हणजे फडणवीस – जरांगे पाटील.     

जरांगे पाटील यांची सरकारवर सडकून टीका. News published by News24tas जालना:- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर सडकून टीका केली असून देवेंद्र फडणवीस काम झाले की बाजूला करणारे आहेत असे म्हणत देवेंद्र फडणवीस,अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे. अजितदादा पवार हे जातीवादादाला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांना मंत्रिपदे का

Read More »

देशातील या व्यावसायिकाने घेतले सर्वात मोठे जागतिक कर्ज!

देशातील यावर्षीचे सर्वात मोठे जागतिक कर्ज म्हणून झाली या कर्जाची नोंद. News published by News24tas मुंबई:- भारत हा दिवसेंदिवस विकसित होत असून अनेक उद्योग धंदे देखील भारतात वाढताना दिसत आहे. अनेक मोठ मोठ्या कंपन्या भारतातून आपला व्यवसाय इतर देशात देखील पसरवत आहेत. व याच व्यवसाय वाढीसाठी अनेक उद्योगपती देश विदेशातील बँकांकडून आपले व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज

Read More »

चक्क पोलिसांनीच घेतली मटका चालू ठेवण्यासाठी लाच

जालन्यातील धक्कादायक प्रकार उघडीस. News published by News24tas जालना:- जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैद्य धंदे चाकू असून या सगळ्याला पोलिसांचे वरदहस्त असल्यामुळे कोणतीही कारवाई होत नाही व यामुळे अनेक तरुण हे या अवैद्य धंद्याच्या नादी लागून आपले आयुष्य खरब करून घेत आहेत.पोलिसांनी अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याचे अपेक्षित असताना काही ठिकाणी पोलिसांच्याच कृपा आशीर्वादाने सर्रासपणे अवैद्य

Read More »

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक! कर्जमाफी कधी?

विधानसभा निवडणुकीत देण्यात आलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर. News published by News24tas महाराष्ट्र:- विधानसभा निवडणुकीपूर्वी युती सरकारने आमची सत्ता आली तर सरकसकट कर्जमाफी करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते मात्र सरकार स्थापन होऊन अनेक महिने उलटले तरी देखील कर्ज माफी झाली नसल्याने आता शेतकऱ्यांसह विरोधक देखील आक्रमक होतांना दिसत आहेत.त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचा

Read More »

शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केलेल्या कदम यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती.

शेतकरी संघटनेतून योगेश कदम यांचा मनसेत प्रवेश. News published by News24tas जालना:- स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका जश्या जश्या जवळ येऊ लागल्या आहे तसे तसे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम करताना दिसत आहे. जालन्यात देखील अनेक राजकीय भूकंप होत असून या भूंपाचा हादरा शेतकरी संघटनेला बसला असून शेकडो कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेचे

Read More »