महाराष्ट्र

अनेक अडचणींनी जुना जालना परिसरातील नागरिक त्रस्त! घरे सोडून जावे का?म्हणत व्यक्त केला संताप.

पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील दुर्लक्ष. News published by News24tas जालना:- शहरातील जुना जालना भागातील नागरिक कोणत्या न कोणत्या कारणाने त्रस्त असून नेहमीच त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असून तेथील स्नानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी असल्याचे तेथील नागरिकांना संवाद साधल्यावर निदर्शनास आले आहे. अनेक वर्षांपासून परिसरात मोकळ्या जागेवर काही लोक जाणीवपूर्वक घाण कचरा व मांस

Read More »

आयुक्तांच्या खात्यात अनेक नागरिकांनी पाठवले पैसे!

जालन्यात आयुक्त संतोष खांडेकर यांच्या फोन पे वर अनेकांचे पेमेंट. News published by News24tas जालना:– जालना शहर महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या फोन पे नंबरवर आज दुपार पासून अनेक जण पैसे पाठवत असून अनेकांचे फोन पे चे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व त्याचबरोबर आयुक्त संतोष खांडेकर यांचा मोबाईल नंबर देखील व्हायरल

Read More »

सायरन भारतात वाजले आणि हल्ला पाकिस्तानात झाला.

भारतीय सैन्याने रात्री १:४४ मिनिटांच्या सुमारास केला पाकिस्तानवर हल्ला. News published by News24tas दिली:- काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या काही दहशतवाद्यांनी भारतातील काश्मीर येथे फिरायला गेलेल्या भारतीय नागरीकांना त्यांचा धर्म विचारून त्यांचा जीव घेतला. व या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ नागरिकांचा हकनाक बळी यात गेला. त्यानंतर सर्वत्रच भारताने पाकिस्तानवर हल्ला करावी अशी मागणी जोर धरु लागली होती

Read More »

जालन्यात भटक्या कुत्र्यांमुळे चिमुकलीचा मृत्यू.

गांधी नगर परिसरात राहणाऱ्या पाटोळे कुटुंबावर पालिकेच्या हलगर्जीपणामुळे दुःखाचा डोंगर कोसळला. News published by News24tas जालना:– शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच चालली असून पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.आज सकाळी गांधीनगर भागातील एका चिमुकलीचा कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात हकनाक बळी गेला आहे. परिसरात वाढलेली घाण व कचरा यामुळे अनेक भटक्या कुत्र्यांचा

Read More »

पावसाळा चालू होण्या आधीच अनेक ठिकाणी तळे! पावसाळ्यात जालन्याचे काय होणार!

जालन्यात पाणीच पाणी चोहीकडे…! News published by News24tas जालना:- शहरात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडला असून काही ठिकाणी गारा देखील पडल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे आंबा,कांदे व पालेभाज्या यांसह अनेक पिकांचे नुकसान देखील झाले.ग्रामीण भागासह शहरात देखील गारा पडल्यामुळे व अचानकपणे कडक ऊन असताना आलेल्या पावसामुळे अनेकांची चांगलीच धावपळ यामुळे झाली. या

Read More »

वैभवीने करून दाखवले बारावीच्या परीक्षेत मिळाले घवघवीत यश.

संकटावर मात करत वैभवीने बारावीच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश. News published by News24tas बीड:- संतोष देशमुख यांच्या हत्येचे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती व त्यांच्या कुटुंबावर अचानकपणे एवढे मोठे संकट आले. कुटुंबाचा आधार हरवला तरी देखील संतोष देशमुख यांच्या कन्येने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तिचे सर्वच ठिकाणी कौतुक होत आहे. आलेल्या

Read More »

जालन्याची बीडकडे वाटचाल ! वाळू माफियांच्या भाईगिरीला आळा घालावा – रवि राऊत.

जालन्यातील वाळूमाफियांची भाई गिरी !शेतकऱ्याला १० जणांनी मिळून अमानुषपणे केली मारहाण. News published by News24tas जालना:– जालन्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून याकडे पोलिस प्रशासन डोळे झाक करत असल्याचे दिसून येत आहे.अनेक वेळा अवैद्यरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांनी अधिकाऱ्यांच्या, तहसीलदारांच्या अंगावर गाड्या घालण्याचा प्रयत्न केलाय तर कधी प्राणघातक हल्ले.अनेक वेळा कारवाई होऊन देखील

Read More »

विष्णू पाचफुले यांच्या प्रयत्नाला यश. आयुक्तांचे घरकुल भरण्याचे आदेश.

जालन्यातील दिव्यांगांचे प्रश्न लवकरच लागणार मार्गी. News published by News24tas जालना :– शहरातील दिव्यांगणांना राहण्यासाठी घर नसल्याने सकल दिवंगत सामाजिक संघटनच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती. शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे मागणी करत घरकुल देण्याची मागणी केली. व त्यानंतर लगेचच आयुक्त संतोष खांडेकर

Read More »

देशात पहिल्यांदाच होणार जातनिहाय जनगणना !

तब्बल १३ वर्षानंतर होणार देशात जनगणना. News published by News24tas दिल्ली:– केंद्र सरकारने देशात जनगणना करण्याची घोषणा केली असून देशात पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना होणार आहे.यापूर्वी देशात पहिली जनगणना ही १८७२ साली गव्हर्नर जनरल लॉर्ड मेयो यांच्या कार्यकाळात झाली होती.त्यानंतर स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा १९५१ साली जनगणना करण्यास सुरुवात झाली व दर दहा वर्षांनी जनगणना २०११ पर्यंत

Read More »

लवकरच जालना शहरात भगवान परशुराम यांचा पुतळा उभारू – आ.अर्जुन खोतकर.

भगवान परशुराम जयंती निमित्त शुभेच्छा देत आ.अर्जुन खोतकर यांचे आश्वासन. News published by News24tas जालना:– दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील भगवान परशुराम जयंती जालना शहरात मोठ्या उत्साहाने व आनंदमय वातावरणात साजरी झाली असून अनेक परशुराम भक्तांनी यावेळी निघालेल्या शोभा यात्रेत सहभाग घेऊन जयंती उत्साहात साजरी केली.सदरील शोभायात्रेत जालना विधानसभेचे आमदार अर्जुन खोतकर हे देखील सहभागी

Read More »