महाराष्ट्र

नागपुरात तब्बल २००० पाकिस्तानी आढळले! कठोर कारवाईचे सरकारचे आदेश.

तत्काळ देश सोडण्याच्या पाकिस्तानी नागरिकांना सरकारच्या सूचना. News published by News24tas मुंबई:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या आदेशानंतर देशासह महाराष्ट्रातील सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली असून यंत्रणेने महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी काढली असून त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात तब्बल ५०२३ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे तर एकट्या नागपुरात

Read More »

मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत शोधले संशयित !काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते अलर्ट!

मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी काढले शोधून. News published by News24tas मुंबई:- काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ निष्पाप जणांचा बळी गेला असून यामुळे सर्व देशभरात पाकिस्तानाविषयी मोठा रोष निर्माण झालेला आहे व लवकरात लवकर सरकारने पाकिस्तान व दहशतवाद पसरवणाऱ्यांवर कडक पाऊल उचलून कारवाई करावी अशी सर्वच भारतीयांची इच्छा आहे. सरकार देखील त्याच दिशेने

Read More »

भक्तांना होणाऱ्या गैरसोईकडे कोण लक्ष देणार?

श्रद्धेच्या भावनेने देवाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना सोई सुविधा मिळणार की नाही? News published by News24tas पंढरपूर:– भक्तांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्रात लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असून ऐन कडक उन्हाळ्यात भक्तांची मोठी गैरसोय होत आहे व याकडे प्रशासनासह मंदिर समितीचे देखील दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे. मंदिर परिसरात

Read More »

नागरिकांच्या हितासाठी आयुक्तांकडे वेळ नाही का? – मनसे.

जालना महानगर पालिकेत निवेदन देताना मनसे कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची. News published by News24tas जालना:- जालना शहरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत असून महानगर पालिकेचे याकडे सर्रासपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. शहरात अनेक चौकात,उघड्या जागेवर व मैदानात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढत असून यामुळे शहरात रोगराई देखील पसरत आहे व अनेक मुके जनावरे देखील या घाणीत

Read More »

पाकिस्तानचा माज उतरवण्याची हीच खरी वेळ – लोणीकर.

भारतीय सैनिक नक्कीच पाकिस्तानला धडा शिकवतील – बबनराव लोणीकर. जालना:- काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारताच्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तान बदल राग निर्माण झाला असून लवकरात लवकर पाकिस्तानला धडा शिकवण्यात यावा अशी मागणी संपूर्ण भारतातील नागरिक करत आहेत.उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत फिरायला आलेल्या नागरिकांपैकी तब्बल २६ नागरिक या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत.त्यामुळे

Read More »

सरकारने आधी विचार केला असता तर माघार घ्यायची वेळ आली नसती -राज ठाकरे

अखेर राज्य सरकारकडून भाषा सक्तीचा निर्णय मागे. News published by News24tas मुंबई:– पहिली ते पाचवी वर्गाच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने ५ ते ६ दिवसा अगोदर घेतला व आज तोच निर्णय सरकारने मागे देखील घेतला असून यावरून आता राज ठाकरेंनी सरकारला पुन्हा एकदा सुनावल्याचे पहायला मिळाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच हा निर्णय मागे

Read More »

मराठीच्या मुद्द्यावरून आयुक्ताची गाडी फोडण्याचा मनसेचा इशारा.

मराठी माणसाला गृहीत धरू नये रवी राऊत यांचा पालिकेला इशारा.४ दिवसात बदल करा अन्यथा गाड्या फोडू. – राऊत. News published by News24tas जालना:- राज्य शासनाने पहिली ते पाचवी पर्यंत मराठी सक्ती करण्याचा निर्णय घेतल्यापासून राज्यात पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेट घेतांना दिसत आहे. मनसेने अनेक ठिकाणी आंदोलन करून या हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध

Read More »

महाराष्ट्रात पहिलीच्या वर्गापासून हिंदीची सक्ती ! राज ठाकरे म्हणाले आम्ही खपवून घेणार नाही.

राज्य सरकारने पहिलीच्या वर्गापासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. News published by News24tas मुंबई:- राज्य सरकारने राज्य शालेय अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय घेतला असून राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात याला विरोध केला असून केंद्र सरकारचे सर्वत्र जे हिंदीकरण करण्याचे धोरणं चालू आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपवून घेणार नाही असे म्हणले आहे.

Read More »

सामंत आणि भूमरे यांनी का घेतली जरांगे पाटलांची भेट !

 मंत्री उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली घेतली असून सदरील भेट ही मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण मानली जात आहे. जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज मंत्री उदय सामंत व खासदार भूमरे यांनी भेट घेतली असून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सदरील भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या भेटीत

Read More »
शेत

जालन्यात धक्कादायक प्रकार ! तहसीलदारांनीच लाटले शेतकाऱ्यांचे 50 कोटी.

शेतकऱ्यांचे पैसे लाटणाऱ्यांवर कारवाई करण्याची बबनराव लोणीकर यांची मागणी. जालना:-घनसावंगी, अंबड, जाफराबाद व भोकरदन या तालुक्यांत १२,००० बोगस शेतकरी दाखवून त्यांच्या नावावर पैसे वळते केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यासाठी तहसीलदारांचे लॉगिन व पासवर्ड वापरण्यात आले आहे.  ही बाब अत्यंत गंभीर असून यावर तहसीलदारांचे नियंत्रण असणे अपेक्षित आहे परंतु तसे नियंत्रण असल्याचे दिसून

Read More »